कोरोना काळात लोकांना बेघर होऊ देणे अयोग्य - हायकोर्ट

<p style="text-align: justify;"></p> <p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> देशासह राज्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता या काळात कुणालाही बेघर होऊ देणं योग्य ठरणार नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने नदी पात्रातील अतिक्रमणं हटविण्याची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं केलेली मागणी फेटाळून लावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील जवळपास सर्वच उच्च न्यायालयांनी तोडकामाला अशाच

from home https://ift.tt/3ijZRUn
via IFTTT

Comments

Popular posts from this blog

पश्चिम बंगाल कांग्रेस अध्यक्ष सौमेन मित्रा का कोलकाता में निधन

Gurugram property owners can lose water, sevage connections on failure to clear tax dues. Check last date